असहकार चळवळ
![]() |
असहकार चळवळ |
इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली.
असहकार चळवळ या घटकावर आधारित आपण 30 गुणांची ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत या टेस्टमध्ये जास्तीत जास्त गुण पाडून आपल्या गुणांचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.
NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE