भारतातील न्यायव्यवस्था
कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्यायमंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते
कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करते तर न्यायमंडळ न्याय देते
स्वातंत्र्य समता न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते
भारत हे संघराज्य आहे
भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात तसेच भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते.
भारतातील न्यायव्यवस्था या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी आपणास देण्यात आलेली आहे ती सोडून त्याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.
इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE