समतेचा लढा
![]() |
समतेचा लढा |
समतेचा लढा या पाठांमध्ये आपण आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता. हा लढा माणुसकीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या युगात राजकीय पारतंत्र्यांबरोबर, सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागले. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वाही फार महत्त्वाचे आहे.
समतेचा लढा या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी घेण्यात येणार आहे. आपण ते सराव चाचणी सोडवून आपल्या वर्ग शिक्षकांना पडलेल्या गुणांचा स्क्रीनशॉट पाठवावा.
NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE